भारतातील औद्योगिक क्षेत्राने —त्यांच्या परतफेडीच्या क्षमतेच्या तुलनेत —आणि जगातील इतर देशाच्या तुलनेत — फार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलेले आहे —-तसेच भारतीय बँकाना बुडीत कर्ज खात्याचा धोका मोठा आहे व त्यासाठी पर्याप्त भांडवल लागेल व बुडीत कर्जे ज्या प्रमाणात वाढत आहे त्याप्रमाणात भारतीय बँकांनी आपले भांडवल फारसे वाढवले नाही असे मत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशने व्यक्त केले आहे

सविस्तर माहितीसाठी  Business Standard   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply