उत्पादन क्षेत्राचे योगदान — GDP च्या तुलनेत —-घसरून १५-१६% इतके खाली आहे. अर्थमंत्री श्री जेटली चे म्हणणे आहे की सरकार हे योगदान २५% पर्यंत आणण्याचा विचार करत आहे. असे होऊ शकले तर भारताची आर्थिक प्रगती लवकर होईल

सविस्तर माहितीसाठी   The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

Leave a Reply