श्री नितीन गडकरी यांचे मौलिक विचार ” आपल्या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही तर विचार शून्यता ही समस्या आहे कारण विचार असल्यावर भिन्नता येते ” [2] निरुपणकार मोहना चितळे–” जीवन जगताना दुःख येणार, विषण्णता येणार, द्वंद्व येणार हे माहीत असूनही प्रसन्नता कशी अबाधित ठेवायची हा गीतेचा पहिला धडा आहे ” बातमी सौजन्य सकाळ

गेल्या 75 वर्षामध्ये न्यायपालिकेने कधीही आत्मपरीक्षण केले नाही– परिणामी नागरिकांत न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हता बद्दल शंका आहे हे वास्तव आपल्या ध्यानात आले नाही–निवृत्त न्यायमूर्ती [सुप्रीम कोर्ट] श्री अभय ओक यांचे मत- बातमी सौजन्य लोकसत्ता

1 6 7 8 9 10 332