शेतकऱ्यांना सुखी करण्याचा खरा मार्ग कोणता —सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील अग्रलेख वाचावा -१३-०६-२०१७

  1. नुकतीच महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली त्याची एकूण रक्कम १.३४ लाख कोटी होईल असा अंदाज आहे.
  2. केंद्र सरकार मदत करणार नाही.
  3. राज्य सरकारला यापुढे तारेवरची कसरत करावी लागेल.
  4. खरा उपाय काय आहे ?
  5. किमान आधारभूत भाव ठरवून दिले गेले आहेत –प्रत्यक्षात किमती त्यापेक्षाही कमी आहेत.
  6. नोटा बंदीमुळे ग्रामीण भागातील पारंपारिक आर्थिक साखळी तोडली गेली आहे.
  7. अल्पकालीन तोडगा —

[अ] एमएसपी दराने खरेदी

          [ब] खाजगी व्यापारातील स्टॉक ठेवण्याची मर्यादा काढा
          [क] सरकार जो माल आपल्याकडे ठेऊ शकत नाही तो माल व्यापाऱ्यांना विकावा –वेळप्रसंगी तोटा सहन                      करून
          [द] व्याज भरण्यासाठी एक वर्षाची मुदत ध्यावी व गरज भासल्यास सरकारने बँकांना तात्पुरता निधी उपलब्ध                   करून ध्यावा. 

दीर्घकालीन तोडगा 

  1. स्टोरेजसाठी पायाभूत सुविधा
  2. वाहतूक आणि शेतमाल उत्पादनाची प्रक्रिया
  3. बाजारपेठ शेतकरी चे हित पाहणाऱ्या असाव्यात.
  4. निर्यात धोरण शेतकरीभिमुख असावे
  5. शेतकऱ्यांना संगठीत करून मोठा कंपन्या किंवा सहकारी संस्था बनवावे
  6. सरकारने सिंचनामध्ये पैसे गुंतवावेत .
  7. सविस्तर माहिती वाचण्यासाठी लिंक क्लिक करावी.

 

via Not by unaffordable farm loan waivers

Leave a Reply