नोटाबंदीमुळे शेतीचे उत्पादन कमी झाले नसेल परंतु सध्या जी अशांतता आहे त्याचे मात्र कारण नोटा बंदी हे आहे —सविस्तर माहितीसाठी इंडियन एक्सप्रेस मधील लेख वाचवा.

  1. परंतु एक बाब मात्र नक्की — बटाटे, टोमॅटो, कांदा वगैरे चे पडलेले भाव समजून घेतले तर एक बाब स्पष्ट आहे व त्ती म्हणजे नोटाबंदी नंतरच हे भाव खाली आले आहेत.

  2. भारतामध्ये शेती उत्पादन बऱ्याच अंशी कॅश मध्ये विकले जाते व असे व्यवहार  मध्यस्था मार्फत होतात.

  3. नोटा बंदीमुळे तरलता [ liquidity ] प्रभावित झाली . तसेच मध्यस्थ जवळ जवळ प्रभावहीन झाले.

  4. त्यांची जागा बँका घेऊ शकतील तेंव्हा नक्कीच फरक पडेल पण सध्यातरी हा प्रश्न आहेच.

via The crops of wrath | The Indian Express

Leave a Reply