दूरसंचार उद्योग अतिशय अडचणीत आहे—सरकारने उशिरा का होईना पावले उचलली आहेत —सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

  1. दूरसंचार उद्योगआर्थिक ताणातून जात आहे.
  2. सरकारने मंत्री गट नेमला आहे.
  3. हा गट संबंधित सर्व प्रतिनिधीना भेटत आहे.
  4. यानंतर दूरसंचार मंत्री व मालक यांची मीटिंग होईल.
  5. रिलायन्स जिओ मुळे सगळ्यांच्या  अडचणीत अजून भर पडली आहे
  6. पांच  नेटवर्क कंपन्यापैकी फक्त एअरटेल नफ्यात आहे [ शेवटची तिमाही ]
  7. रिलायन्स कम्युनिकेशन्स पैसे भरू शकले नाही
  8. सरकारला महसूल –नेटवर्क कंपन्याकडून — कमी मिळण्यास सुरवात झाली कारण व्यवसायच कमी झाला
  9. त्यानंतर रिझर्व बँकेने दूरसंचार क्षेत्रास दिलेल्या कर्जावरील तरदुती मध्ये वाढ केली
  10. सगळ्यांची गोळाबेरीज दूरसंचार उद्योगाची प्रकृती बिघडण्यात झाली आहे

Leave a Reply