गेल्या 75 वर्षामध्ये न्यायपालिकेने कधीही आत्मपरीक्षण केले नाही– परिणामी नागरिकांत न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हता बद्दल शंका आहे हे वास्तव आपल्या ध्यानात आले नाही–निवृत्त न्यायमूर्ती [सुप्रीम कोर्ट] श्री अभय ओक यांचे मत- बातमी सौजन्य लोकसत्ता

” आजकाल बाजारपेठेचा प्रभाव खूपच वाढला आहे….. गर्दीला आवडते ते करण्याची वृत्ती वाढली आहे — नातेसंबंधही व्यावहारिक होत असून त्यातून आंतरिक असुरक्षितता निर्माण झाली आहे ” — डॉक्टर सहस्त्रबुद्धे — प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या सत्कारानिमित्त–[2] प्राचार्य देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक ” आवर्तन समाज चिंतनाचे ” must buy book ” बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

1 10 11 12 13 14 335