आपल्या हक्कासाठी लढणारी महिला — पण संपूर्ण बातमीमध्ये त्या महिलेस राहिलेल्या दोन पाणीपुर्‍या मिळाल्या की नाही त्याचा उल्लेख नाही [2] एक नक्की – पाणीपुरी  टेस्टी असणार आहे– नाहीतर राहिलेल्या दोन पाणीपुर्‍या साठी ” ठिय्या ” दिलाच नसता–बातमी स्रोत– महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स चे संपादक श्री पराग करंदीकर म्हणतात– कोणाच्या आवाहनाची  वाट न पाहता आपल्या परीने मदतीचा हात पुढे करण्याची मानसिकता तयार करायला हवी –[2] ही मदत आर्थिक स्वरुपात असेल असे नव्हे [3] आयुष्य भरात आपण किमान एका व्यक्तीला किंवा एका कामाला आपल्याला शक्य असेल त्या माध्यमातून मदत करण्याचा निश्चय केला तरी बरेच काही साध्य होईल–

3.12.2023 रोजी मी श्री पाटणकर यांना माझ्या भावना NOBO–तसेच श्री फडणवीस साहेब, श्री मुकुंद देशपांडे व श्री Maneshwar व श्री RM देशपांडें यांच्याबद्दल — कळवल्या होत्या. त्यावेळचे काही प्रसंग मला आठवले त्यानिमित्ताने हे शेअर करत आहे माझा आनंद द्विगुणित करण्यासाठी. 👏

श्री नितीन गडकरी यांचे मौलिक विचार ” आपल्या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही तर विचार शून्यता ही समस्या आहे कारण विचार असल्यावर भिन्नता येते ” [2] निरुपणकार मोहना चितळे–” जीवन जगताना दुःख येणार, विषण्णता येणार, द्वंद्व येणार हे माहीत असूनही प्रसन्नता कशी अबाधित ठेवायची हा गीतेचा पहिला धडा आहे ” बातमी सौजन्य सकाळ

1 9 10 11 12 13 335