सकारात्मक पाऊल संपूर्ण देश ‘करोना’शी छेडलेल्या युद्धामुळे एकान्तवासात गेला असताना, अर्थव्यवस्थेचे आणि त्याहीपेक्षा ती चालवणाऱ्या कोट्यवधी कष्टकरी-कर्मचाऱ्यांचे; तसेच शेतकऱ्यांचे काय होणार, हा गहन प्रश्न उभा
Day: March 27, 2020
करोना.. केले ना! |लोकसत्ता
विषमज्वरातून उठताच काविळीने गाठावे असे भारतीय अर्थव्यवस्थेचे झाले आहे.. असे झाले की भूक मरते. मागणी अधिकच मंदावू शकते.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन. समाजमाध्यमी वावदूक