महाराष्ट्र सरकार च्या विचारानुसार यापुढे ३०० पेक्षा कमी कर्मचारी असतील तर त्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी [ तात्पुरते किंवा कायमचे ] सरकारच्या पूर्व परवानगीची गरज नाही [ Changes in Industrial Act ]

 

  1. सध्या ही मर्यादा १०० इतकी आहे

  2. सरकारचे म्हणणे असे आहे की या प्रस्तावित  बदलामुळे कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार नसून वाढणार आहेत . कारण नवीन नवीन कंपन्या निर्माण होतील ज्यात ३०० पर्यंत कर्मचारी घेतले जातील .

  3. सध्या बऱ्याच कंपन्या नवीन प्रोजेक्ट्स —-१०० पेक्षा जास्त कर्मचारी असू शकणारे —उभे करत नाहीत कारण त्यांना भीती आहे की गरज पडल्यास ते व्यवसाय बंद करू शकणार नाहीत.

  4. अर्थात नवीन प्रस्तावित बदल काहीही असले तर कर्मचारी / कामगार यांना योग्य ती नुकसान भरपाई दिलीच जाणार आहे व या धोरणाला सरकार बांधील आहे.

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times  मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे

 

via Maharashtra government: Maharashtra Government amends law to sack workers – The Economic Times

Leave a Reply