As per the policy, adoption of energy efficient technologies in the MSME steel sector will be encouraged to improve overall productivity and reduce energy intensity.
Day: May 3, 2017
महाराष्ट्र सरकार च्या विचारानुसार यापुढे ३०० पेक्षा कमी कर्मचारी असतील तर त्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी [ तात्पुरते किंवा कायमचे ] सरकारच्या पूर्व परवानगीची गरज नाही [ Changes in Industrial Act ]
सध्या ही मर्यादा १०० इतकी आहे सरकारचे म्हणणे असे आहे की या प्रस्तावित बदलामुळे कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार नसून वाढणार आहेत . कारण नवीन नवीन
जे लघु उद्योजक आपले उत्पादन बाहेरून करून घेतात त्यांनी GST कायद्यातील कोणते नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे ?
आता हे माहित होणे गरजेचे आहे की माल जॉब वर्कर ला टक्स न भरता देता येऊ शकेल परंतु हा माल मूळ मालकाला एक वर्षाच्या आत
लघु उद्योजकनी कर्ज घेताना घ्यावयाची काळजी —स्वतःचे भांडवल व CIBIL चे क्रेडीट रेटिंग वगैरे
सध्या CIBIL आपण घेत असलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडतो की नाही , क्रेडीट कार्ड चे पेमेंट वेळेवर होते की नाही याचे रेकॉर्ड CIBIL या संस्थेकडे
RERA कायद्यामुळे केवळ नवीन ग्राहकांनाच फायदा मिळेल असे नाही तर जुन्या ग्राहकांना सुद्धा त्याचा फायदा मिळेल
बिल्डर ना प्रत्येक प्रोजेक्ट साठी नोंदणी करून घ्यावी लागेल. हा कायदा लागू झाल्यापासून ९० दिवसात बिल्डरना त्यांच्या चालू असलेल्या प्रोजेक्टची नोंदणी करून घ्यावी लागेल नोंदणी
घर घेणारे तसेच ऑफिसेस घेणाऱ्या खरेदीदारांना आता १ मे २०१७ संरक्षण मिळू लागले आहे — RERA कायदा मोडल्यास बिल्डर ना जेल मध्ये जावे लागण्याची शकता
घरगुती व व्यापारी तत्वावरील सर्व मालमत्ता साठीचे प्रोजेक्ट्सना आता संरक्षण मिळणार आहे मालमत्ता विकून आलेल्या पैशातून बिल्डर्स ना कमीत कमी ७०% रक्कम त्या त्या
भारताची आर्थिक प्रगती ७.४% इतक्या दराने चालू वर्षी होण्याची शक्यता आहे तसेच पुढील वर्षी ही वाढ ७.६% एवढी असण्याची शक्यता आहे
Asian.Development Bank चे मुख्य अधिकारी म्हणत की भारताची प्रगती आता अधिक वेगाने होईल याची मुख्य करणे दोन –एक bankruptacy कायदा व दुसरा GST चा कायदा
रुपया डॉलर च्या तुलनेत वधारला तरी देखील भारताच्या निर्यातीवर फार परिणाम होणार नाही कारण फक्त रुपया स्वस्त आहे की महाग यावर आता निर्यात अवलंबून नाही तर इतर देशांच्या तुलनेत भारताचा माल किती चांगला आहे यावरही निर्यात अवलंबून आहे–Asian Development Bank चे मुख्य अधिकारी
भारताची निर्यात गेल्या सहा वर्षाच्या तुलनेत सर्वात जास्त वेगाने वाढली. या निर्यातीमध्ये सिंहाचा वाट petroleum , textiles, engineering goods and, gems and jewellery यांचा होता
काळा पैसा ८ नोव्हेंबर २०१७ नंतर कुठे गेला ? एक मार्ग अवलंबिलेला –सोन्याच्या व्यापाऱ्याकडे पैसे जमा करायचे व नंतर सोने घ्यावयाचे
बऱ्याच ठिकाणी–आयकर अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे — असेही झाले आहे की सोन्याच्या व्यापाऱ्याकडे देण्यासाठी माल नव्हता—कारण मागणीच जबरदस्त होती — मग अशा वेळेस त्यांनी आगाऊ रक्कम मिळाली