कवि नायगावकर म्हणतात–” पुस्तके घेतली जातात पण ती वाचली जातात का ” ? [2] कविता नावाची गोष्ट हृदयातून येते– ते हृदय ते मन ती बुद्धी सगळे आपण गहाण ठेवले आहे. [3] श्री रामदास फुटाणे यांचे मातृभाषे विषयी विचार आत्मसात करण्यासारखे आहेत.  — बातमी सौजन्य लोकसत्ता

Leave a Reply