
डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांचे वास्तवावर बोट–[1] पालक मुलांचे मालक झाले आहेत. [2] शिक्षणाने साक्षर झालेला समाज सुशिक्षित, संस्कारित, प्रगल्भ झाला आहे का तर उत्तर नकारात्मकच येईल. [3] अल्पवयीन मुले आणि मुली गायब होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. [4] घराघरांत स्वावलंबी पिढी होण्याऐवजी अपंग पिढी वाढत आहे. बातमी सौजन्य लोकसत्ता
